शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

नारा

बंध येथे जागताना ठाम थारा पाहिजे
दो मनाची वाहणारी एक धारा पाहिजे
लग्न गाठी जोडल्या जर चालताना वाट ही
मी तुझा नि तूच माझी हाच नारा पाहिजे


मनोज  बोबडे... 'व्हीलचेअर'मधून...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्लोक

  किती काळ तो साहणे द्वेष त्यांचा किती शब्द प्रमाण मानू तयांचा इथे भ्रष्ट मानव्यता ज्यांनि केली कसा मान राखू अशा देवतांचा              कुण...