कुसुमास भाव मोठा
गंधास ना कहाणी
पद्यच श्रेष्ठ जेथे
काव्यास कोण मानी?
कृत्रिमता कशी ही
नांदावयास पाहे
टरफले हासती अन्
गाभा झुरून राहे
प्रतिभा उणी कशी ही
वाहे वेड्याप्रमाणे
कीर्तीस हपापल्यांचे
असती कैक बहाणे
-मनोज बोबडे ('परिमळ' या कविता संगहातून)
रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'...... कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था ---मिर्झा गालिब
सूर्य डोक्यावर चढल्याने देहछाया अस्तित्वहीन झाली होती. कोणत्याच सरळ रेषी वस्तू प्राण्यांना सावलीची सोबत उरली नव्हती. सावलीविना एकाकी असण्य...