शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

नारा

बंध येथे जागताना ठाम थारा पाहिजे
दो मनाची वाहणारी एक धारा पाहिजे
लग्न गाठी जोडल्या जर चालताना वाट ही
मी तुझा नि तूच माझी हाच नारा पाहिजे


मनोज  बोबडे... 'व्हीलचेअर'मधून...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रबोधन

प्रतीकात्मक    वैचारीकतेचा अभाव माणसाला गुलाम करतो!                   अतिशय श्रध्दाळु, धार्मिक आणि देववादी लोकांचा या गोष्टींवर विश्वास बस...